नोव्हेंबर महिन्यात राज्यात ! चक्रीवादळ देणार मुसळधार पाऊस
![]() |
नोव्हेंबर महिन्यात राज्यात !
चक्रीवादळ देणार मुसळधार
पाऊस
चक्रीवादळ देणार आनंदाची वार्ता ; नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये आपण बघतोय की सध्या अनेक भागांमध्ये पावसाने ओढ दिली असून यावर्षी मानसून सरासरी पेक्षा कमी झाला आहे. परंतु नोव्हेंबर महिन्यात राज्यातील काही भागांमध्ये अवकाळी स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
बंगालचा उपसागरामध्ये एक चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामुळे राज्यांमध्ये देखील पाऊस पडण्याची शक्यता आहे अवकाळी स्वरूपाचा पाऊस राज्यात हजेरी लावण्याची शक्यता आहे. दहा नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर राज्यामध्ये अवकाळी स्वरूप स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
पंजाबराव डक यांनी सांगितले की, नोव्हेंबर मध्ये एका पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळे रब्बीच्या पिकांना जीवदान मिळण्याची शक्यता आहे. गहू ,हरभरा ,ज्वारी या पिकांना या पावसाचा लाभ होणार आहे. राज्यामध्ये यावर्षी सरासरी पेशा पाऊस कमी झाला आहे. त्यामुळे त्या काळात मोठ्या प्रमाणावर पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.
दिवाळीमध्ये राज्यामध्ये काही भागांमध्ये पाऊस वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे रबीच्या पिकांना जीवदान मिळण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरामध्ये दोन चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे त्याचा पाऊस राज्यांमध्ये पडण्याची देखील शक्यता आहे.
चक्रीवादळ कशामुळे निर्माण होते.
पृथ्वीचे तापमान दिवसेंदिवस वाढत आहे. समुद्रातील तापमान दिवसेंदिवस वाढत आहे. समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान वाढल्यामुळे कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत आहे. त्यामुळे समुद्रामध्ये चक्रीवादळ निर्माण होण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. कमी दाबामुळे चक्रीवादळामध्ये रूपांतर होत आहे.
अनेक परिसरामध्ये धुमाकूळ घालणार असून त्यामुळे त्या भागात रेड अलर्ट देण्यात आला आहे . खालील इमेज मध्ये आपण बघू शकतो की चक्रीवादळामुळे तामिळनाडू आंध्र प्रदेश आणि उडीसा या राज्यांना पश्चिम बंगाल यांना देखील मुसळधार पाऊस पडणार आहे.
भारतीय हवामान खाते आणि पंजाब डख सरांनी देखील पुन्हा एकदा राज्यांमध्ये दिनांक पाच डिसेंबर पासून विदर्भ मराठवाड्याच्या काही भागांमध्ये नागपूर भंडारा गोंदिया या परिसरात पुन्हा वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच इतर इतरत्र भागामध्ये ढगाळ हवामान आणि सकाळच्या वेळेस दाट दुके दव पडण्याची शक्यता आहे .
यावर्षी हिवाळ्यामध्ये ही दुसऱ्या चक्रीवादळ असून राज्यांमध्ये या अगोदर हिवाळ्यामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस यावर्षी झाला आहे. विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र या भागात गारपीट आणि मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर शेतकरी बंधूंची नुकसान झाले आहे त्यातच ही चक्रीवादळ राज्यांमध्ये पुन्हा एकदा परिणाम करणार असून त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये पुन्हा एकदा धडकी भरवणारी बातमी आहे.
अमरावती नागपूर भंडारा नगर धुळे नाशिक या परिसरात ढगाळ हवामान जास्त राहण्याची शक्यता आहे आणि विदर्भात हलका ते मध्यम पाऊस देखील पडण्याची शक्यता आहे.
नोव्हेंबर महिन्यात चक्रीवादळे कशामुळे निर्माण होत आहे
देशामधून मान्सून परतल्यानंतर विशेष करून ऑक्टोबर मध्ये राज्यात असे देशात त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर उष्णतेची किंवा उष्णतेचे प्रमाण त्याठिकाणी वाढत असते. त्याचमुळे मान्सूनचा परतीचा काळामध्ये राज्यांमध्ये काही वेळेस सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडत असतो तर काही वेळेस कमी प्रमाणात पाऊस पडतो. मान्सून निघून गेल्यानंतर त्या ठिकाणी संपूर्ण देशात हवामान कोरडे आणि उष्ण असते त्यामुळेच अनेक भागांमध्ये तीव्र उष्णतेच्या झाडाला ऑक्टोबर मध्ये जाणवत असतात आणि त्याच समुद्रामध्ये मोठ्या प्रमाणावर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होते आणि इथे विशेष करून बंगालचा उपसागरामध्ये त्या ठिकाणी समुद्राची पाणी उष्ण किंवा गरम झाल्यामुळे नोव्हेंबर महिन्यात त्या ठिकाणी चक्रीवादळे तयार होत असतात. याच्या त्रिवानामुळे साधारणतः आपण बघू शकतो की विशाखापट्टणम तामिळनाडू आंध्र प्रदेश आणि पूर्वेकडे राज्यांना याचा तडका बसत असतो. हे चक्रीवादळामुळे साधारणतः दक्षिण महाराष्ट्रातील काही भागात त्या ठिकाणी या चक्रीवादळाचा परिणाम जाणवत असतो आणि राज्यात देखील काही वेळेस नोव्हेंबर मध्ये निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे पावसाचे प्रमाण त्या ठिकाणी राज्यांमध्ये देखील बहीण दिवाळीच्या काळात वाढत असते. चक्रीवादळे त्या ठिकाणी काही वेळेस चांगली कामे करतात आणि काही वेळेस त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मोक्षणाच सामना देखील करावा लागत असतो. चक्री माता मंदिर साधारणता तामिळनाडू आंध्र प्रदेश या राज्यांना अति मुसळधार पावसामुळे त्या भागात पूर जन्य स्थिती आणि वादळामुळे अनेक झाडे त्या ठिकाणी पडली जातात जी त्यामुळे नोव्हेंबर महिन्यात अनेक भागांमध्ये नुकसानकारक पाऊस होत असतो. त्यामुळे नोव्हेंबर महिन्यात साधारणतः या चक्रीवादळामुळे राज्यातील देखील अनेक भागांमध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये मुसळधार ते जोरदार पाऊस आणि दिवाळीच्या काळामध्ये राज्यात होत असतो. गेल्या दहा ते वीस वर्षांमध्ये हिवाळ्यामध्ये किंवा नोव्हेंबर महिन्यात चक्रीवादळांची प्रमाण ही दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे दुष्काळी भागांना त्याचा फायदा होतो तर अनेक भागांमध्ये नुकसानकारक पाऊस त्या ठिकाणी पडत असतो.
ईशान्य मान्सून वारे
साधारणता जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये भारतामध्ये तसेच महाराष्ट्रामध्ये नैऋत्य मान्सून वारे यामुळे अनेक भागांमध्ये 70 ते 80 टक्के पाऊस हा या वाऱ्यामुळे होत असतो त्यामुळे मोठ्या प्रमाणावर शेती पिकांना त्याचा फायदा होतो. आणि ही वारी ज्यावेळेस सप्टेंबर ऑक्टोबर मधून त्या ठिकाणी देशांमधून किंवा राज्य मधून माघारी फिरता त्यावेळेस हवामान हे त्या ठिकाणी कोरडे व उष्ण निर्माण होत असते कारण की हवेत त्या ठिकाणी कमी होते. आणि त्याच वेळेस तामिळनाडू आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये सक्रिय होतात आणि त्यामुळे या परिसरात अतिमोसोधारते जोरदार पाऊस पडत असतो. ईशान्य मान्सून वारे साधारणतः ऑक्टोबर नोव्हेंबर या कालावधीत तामिळनाडू आंधळा प्रदेशात दक्षिणेकडे राज्यांना त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाऊस येत असतात. त्याच कालावधीमध्ये नोव्हेंबर महिन्यात बंगालच्या उपसागरामध्ये चक्रीवादळ निर्माण होत असते. चक्रीवादळामुळे त्या ठिकाणी मुसळधार ते जोरदार पाऊस कोसळतो याचाच परिणाम म्हणून राज्यात देखील अनेक परिसरात केव्हा जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते जोरदार पाऊस पडत असतो. आणि या कारणांमुळेच नोव्हेंबर महिन्यात राज्यात पाऊस साठी अनुकूल हवामान तयार होते.
नोव्हेंबर महिन्यात 2 चक्रीवादळे
एकाच महिन्यात दोन चक्रीवादळे बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण होणार असून त्यामुळे दक्षिण भारत तसेच दक्षिण महाराष्ट्रात अति मुसळधार पावसाचा रेड अलार्म देण्यात आला आहे. या चक्रीवादळामुळे साधारणतः अनेक भागात गारपीट तसेच वादळी पावसाचा अंदाज विदर्भ मराठवाडा दक्षिण महाराष्ट्र खानदेश नासिक जळगाव धुळे या भागात मुसळधार ते जोरदार पाऊस बरसनार आहे.
चक्रीवादळामुळे अनिल भागात दिलासादायक चित्र जरी निर्माण होत असले दुष्काळी भागांना या चक्रीवादळाचा त्या ठिकाणी फायदा होणार आहे परंतु रब्बीच्या पिकांना किंवा खरिपातील जे काही काढणीचे पीक आहे त्यांना मोठ्या प्रमाणावर संकटाचा सामना करावा लागणार आहे. कांदा गहू हरभरा या पिकांचे त्या ठिकाणी काही प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे तसेच ज्या शेतकरी बंधूंची रब्बीतील सोयाबीन कापूस अशा पिकांची त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे.
राज्यातील सरासरी तापमान याप्रमाणे राहण्याची शक्यता आहे
मुंबई कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस
पुणे कमाल तापमान 35°c
नागपूर कमाल तापमान 36
सांगली कमाल तापमान 35°c
नाशिक कमाल तापमान ते 30°c
अशाप्रकारे राज्यातील अनेक भागांमध्ये तापमानांमध्ये कमी जास्त प्रमाणात राहण्याची शक्यता आहे.
राज्यातील अनेक भागांमध्ये काही जिल्ह्यांमध्ये दुष्काळाची स्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे नोव्हेंबरमधील पावसामुळे खरिपातील पिकांना काही अंश प्रमाणात जीवदान मिळण्याची शक्यता आहे.
शेतीमाल सुरक्षित ठिकाणी झाकून ठेवा
नोव्हेंबर मध्ये बिगर मोसमी पावसामुळे शेतकरी बंधूंची मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊ शकते त्यासाठी अगोदरच काळजी घेण्याची गरज आहे. मित्रांनो जो काही आपला शेतीमाल आहे तो सुरक्षित ठिकाणी त्या ठिकाणी झाकून ठेवला पाहिजे त्यामुळे आपले नुकसान त्या ठिकाणी होणार नाही याची काळजी विशेष करून शेतकरी बंधूंनी घेतली पाहिजे. आपले जनावरे त्या ठिकाणी शेडच्या गोठ्यांमध्ये बांधले पाहिजे. येणाऱ्या अवकाळी पावसामुळे त्यापासून आपले स्वतःचे देखील संरक्षण शेतकरी बंधूंनी केले पाहिजे.
.
