दिवाळी अगोदरच राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी
दिवाळी अगोदरच
राज्यातील शेतकऱ्यांसाठी
आनंदाची बातमी
नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे शेतकरी मित्रांनो आपण बघू शकतो की राज्यांमध्ये 2023 मध्ये अनेक परिसरामध्ये त्या ठिकाणी पावसाने ओढ दिली असून त्यामुळे खरिपातील अनेक पिकांची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे आणि मोठ्या प्रमाणात पाण्याची टंचाई भागांमध्ये जाणवत आह.
परंतु शेतकरी मित्रांसाठी एक अत्यंत आनंदाचे आणि महत्त्वाची बातमी येत आहे म्हणजे दिवाळी अगोदरच राज्यांमध्ये दिनांक 9,10,11 या तारखांना राज्यात काही परिसरामध्ये माझी जवळ जवळ 12 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे
शेतकरी मित्रांनो आपण बघू शकतो की सध्या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर रब्बी हंगामातील पेरण्या त्या ठिकाणी पूर्ण झाले आहे ज्या परिसरामध्ये पाण्याची कमतरता आहे त्या परिसरातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे की अवकाळी पाऊस येत असल्यामुळे त्या पिकांना जीवदान मिळणार आहे आणि काही प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे.
पुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार पंजाब डख दिलेल्या माहितीनुसार राज्यातील मध्य महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्र या परिसरात मुसळधार ती जोरदार पाऊस पडण्याची शक्यताही अवकाळी स्वरूपाचा पाऊस असल्यामुळे मी गरजेनुसार वादळी वाऱ्यासह पाऊस कधी लावण्याची शक्यता आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर राहण्याची शक्यता आहे त्यामुळे रब्बीतील पिकांना जीवदान मिळण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी दिवाळी अगोदरच त्या ठिकाणी अत्यंत आनंदाची एक महत्त्वाची बातमी येत आहे.
दिवाळी अगोधर शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी
तसेच मित्रांनो पी एम किसान चा पंधरावा हप्ता देखील दिवाळी अगोदरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग करणार असे पंतप्रधान मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार सांगितले आहे.
त्यामुळे दिवाळीमध्ये शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे.
राज्यामध्ये यावर्षी 2023 मध्ये अनेक भागांमध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे त्या भागातील अनेक शेतकऱ्यांना जेव्हा दुष्काळ पडला आहे येथील शेतकऱ्यांना राज्य व केंद्र सरकार मोठी मदत करणार आहे त्याची घोषणा देखील लवकरच करण्यात येईल दुष्काळाचा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर देखील वर्ग होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी या ठिकाणी गोड करण्याचा शासनाचा निर्णय आहे.
पुढील 48 तासात राज्यात
मुसळधार पावसाचा इशारा
Maharashtra rain
alert
मित्रांनो आपण बघू शकतो की राज्यांमध्ये सध्या अनेक परिसरामध्ये अवकाळी पाऊस पुन्हा हजेरी लावणार काही परिसरामध्ये मध्य महाराष्ट्रातील भागांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे विशेष करून आपण बघितले की सांगली सातारा कोल्हापूर या परिसरात येथे एक ते दोन दिवसांमध्ये मुसळधार ते जोरदार कोकण आणि परिसर या परिसरात देखील काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
पुढील 48 तासात राज्यात मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ कोकण किनारपट्टी आणि दक्षिण महाराष्ट्रातील मध्यम ते जोरदार अवकाळी स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे शेतकरी मित्रांनो आपण बघू शकतो की राज्यामध्ये सध्या काही ठिकाणी थंडीची चाहूल असताना पुन्हा एकदा ढगाळ हवामान संपूर्णn राज्यांमध्ये निर्माण झाली असून त्यामुळे इतिहास एक ते दोन दिवसांमध्ये राज्यांमध्ये मध्ये महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ या परिसरात हलका ते मध्यम काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज घेण्यात आला आहे पुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार कोकण किनारपट्टी तसेच विदर्भ मराठवाडा दक्षिण महाराष्ट्रात पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता आहे.
राज्यामध्ये जर बघितले आपण तर विशेष करून दहा-अकरा बारा तारखेला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मी गरजेनुसार वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी अवकाळी पाऊस देखील मुसळधार ते जोरदार हजरी लावण्याची शक्यता आहे.
Maharashtra rain alert
दिवाळीनंतर राज्यात पुन्हा
पाऊस वाढणार..
राज्यामध्ये सध्या अनेक भागांमध्ये अवकाळी पावसाचा जोर वाढला असून काही भागांमध्ये चांगला पाऊस झाला आहे. राज्यातील पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्र आणि कोकण किनारपट्टीत गेल्या दोन ते तीन दिवसापासून मुसळधार पाऊस पडत आहे. परंतु शेतकरी बंधू पावसाचा जोर आता कमी होणार असं त्यामुळे थंडीचा कडाका राज्यात वाढण्याची शक्यता आहे. राज्यामध्ये गेल्या दोन ते तीन दिवसापासून अवकाळी पावसामुळे रब्बीतील ज्वारी मका हरभरा गहू या पिकांना दिलासा मिळाला आहे.
बंगालच्या उपसागरामध्ये एक नवीन चक्रीवादळ निर्माण झाले असून ते किनारपट्टीकडे सरकत असून त्यामुळे आंध्र प्रदेश तामिळनाडू या राज्यांमध्ये पाऊस वाढणार आहे त्याचा परिणाम राज्यात देखील होणार आहे. राज्यात पुढील आठवड्यामध्ये म्हणजे 19 नोव्हेंबर पासून विदर्भ मराठवाडा या परिसरात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे
यावर्षी राज्यांमध्ये म्हणावा तसा पाऊस झालेला नाही अनेक भागांमध्ये पावसाने पाठ फिरवल्याने पाणीटंचाईचे मोठे संकट येत्या काळात निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे चक्रीवादळामुळे पडणारा पाऊस हा त्याठिकाणी दिलासादायक ठरणार आहे त्यामुळे रब्बी पिकांना जीवदान मिळणार आहे. अनेक भागांमध्ये दुष्काळ दृष परिस्थिती निर्माण झाली आहे.
नोव्हेंबर महिन्यात चक्रीवादळे कशामुळे निर्माण होत आहे
देशामधून मान्सून परतल्यानंतर विशेष करून ऑक्टोबर मध्ये राज्यात असे देशात त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर उष्णतेची किंवा उष्णतेचे प्रमाण त्याठिकाणी वाढत असते. त्याचमुळे मान्सूनचा परतीचा काळामध्ये राज्यांमध्ये काही वेळेस सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडत असतो तर काही वेळेस कमी प्रमाणात पाऊस पडतो. मान्सून निघून गेल्यानंतर त्या ठिकाणी संपूर्ण देशात हवामान कोरडे आणि उष्ण असते त्यामुळेच अनेक भागांमध्ये तीव्र उष्णतेच्या झाडाला ऑक्टोबर मध्ये जाणवत असतात आणि त्याच समुद्रामध्ये मोठ्या प्रमाणावर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होते आणि इथे विशेष करून बंगालचा उपसागरामध्ये त्या ठिकाणी समुद्राची पाणी उष्ण किंवा गरम झाल्यामुळे नोव्हेंबर महिन्यात त्या ठिकाणी चक्रीवादळे तयार होत असतात. याच्या त्रिवानामुळे साधारणतः आपण बघू शकतो की विशाखापट्टणम तामिळनाडू आंध्र प्रदेश आणि पूर्वेकडे राज्यांना याचा तडका बसत असतो. हे चक्रीवादळामुळे साधारणतः दक्षिण महाराष्ट्रातील काही भागात त्या ठिकाणी या चक्रीवादळाचा परिणाम जाणवत असतो आणि राज्यात देखील काही वेळेस नोव्हेंबर मध्ये निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे पावसाचे प्रमाण त्या ठिकाणी राज्यांमध्ये देखील बहीण दिवाळीच्या काळात वाढत असते. चक्रीवादळे त्या ठिकाणी काही वेळेस चांगली कामे करतात आणि काही वेळेस त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मोक्षणाच सामना देखील करावा लागत असतो. चक्री माता मंदिर साधारणता तामिळनाडू आंध्र प्रदेश या राज्यांना अति मुसळधार पावसामुळे त्या भागात पूर जन्य स्थिती आणि वादळामुळे अनेक झाडे त्या ठिकाणी पडली जातात जी त्यामुळे नोव्हेंबर महिन्यात अनेक भागांमध्ये नुकसानकारक पाऊस होत असतो. त्यामुळे नोव्हेंबर महिन्यात साधारणतः या चक्रीवादळामुळे राज्यातील देखील अनेक भागांमध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये मुसळधार ते जोरदार पाऊस आणि दिवाळीच्या काळामध्ये राज्यात होत असतो. गेल्या दहा ते वीस वर्षांमध्ये हिवाळ्यामध्ये किंवा नोव्हेंबर महिन्यात चक्रीवादळांची प्रमाण ही दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे दुष्काळी भागांना त्याचा फायदा होतो तर अनेक भागांमध्ये नुकसानकारक पाऊस त्या ठिकाणी पडत असतो.
ईशान्य मान्सून वारे
साधारणता जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये भारतामध्ये तसेच महाराष्ट्रामध्ये नैऋत्य मान्सून वारे यामुळे अनेक भागांमध्ये 70 ते 80 टक्के पाऊस हा या वाऱ्यामुळे होत असतो त्यामुळे मोठ्या प्रमाणावर शेती पिकांना त्याचा फायदा होतो. आणि ही वारी ज्यावेळेस सप्टेंबर ऑक्टोबर मधून त्या ठिकाणी देशांमधून किंवा राज्य मधून माघारी फिरता त्यावेळेस हवामान हे त्या ठिकाणी कोरडे व उष्ण निर्माण होत असते कारण की हवेत त्या ठिकाणी कमी होते. आणि त्याच वेळेस तामिळनाडू आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये सक्रिय होतात आणि त्यामुळे या परिसरात अतिमोसोधारते जोरदार पाऊस पडत असतो. ईशान्य मान्सून वारे साधारणतः ऑक्टोबर नोव्हेंबर या कालावधीत तामिळनाडू आंधळा प्रदेशात दक्षिणेकडे राज्यांना त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाऊस येत असतात. त्याच कालावधीमध्ये नोव्हेंबर महिन्यात बंगालच्या उपसागरामध्ये चक्रीवादळ निर्माण होत असते. चक्रीवादळामुळे त्या ठिकाणी मुसळधार ते जोरदार पाऊस कोसळतो याचाच परिणाम म्हणून राज्यात देखील अनेक परिसरात केव्हा जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते जोरदार पाऊस पडत असतो. आणि या कारणांमुळेच नोव्हेंबर महिन्यात राज्यात पाऊस साठी अनुकूल हवामान तयार होते.
नोव्हेंबर महिन्यात 2 चक्रीवादळे
एकाच महिन्यात दोन चक्रीवादळे बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण होणार असून त्यामुळे दक्षिण भारत तसेच दक्षिण महाराष्ट्रात अति मुसळधार पावसाचा रेड अलार्म देण्यात आला आहे. या चक्रीवादळामुळे साधारणतः अनेक भागात गारपीट तसेच वादळी पावसाचा अंदाज विदर्भ मराठवाडा दक्षिण महाराष्ट्र खानदेश नासिक जळगाव धुळे या भागात मुसळधार ते जोरदार पाऊस बरसनार आहे.
चक्रीवादळामुळे अनिल भागात दिलासादायक चित्र जरी निर्माण होत असले दुष्काळी भागांना या चक्रीवादळाचा त्या ठिकाणी फायदा होणार आहे परंतु रब्बीच्या पिकांना किंवा खरिपातील जे काही काढणीचे पीक आहे त्यांना मोठ्या प्रमाणावर संकटाचा सामना करावा लागणार आहे. कांदा गहू हरभरा या पिकांचे त्या ठिकाणी काही प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे तसेच ज्या शेतकरी बंधूंची रब्बीतील सोयाबीन कापूस अशा पिकांची त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे.
राज्यातील सरासरी तापमान याप्रमाणे राहण्याची शक्यता आहे
मुंबई कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस
पुणे कमाल तापमान 35°c
नागपूर कमाल तापमान 36
सांगली कमाल तापमान 35°c
नाशिक कमाल तापमान ते 30°c
अशाप्रकारे राज्यातील अनेक भागांमध्ये तापमानांमध्ये कमी जास्त प्रमाणात राहण्याची शक्यता आहे.
राज्यातील अनेक भागांमध्ये काही जिल्ह्यांमध्ये दुष्काळाची स्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे नोव्हेंबरमधील पावसामुळे खरिपातील पिकांना काही अंश प्रमाणात जीवदान मिळण्याची शक्यता आहे.
शेतीमाल सुरक्षित ठिकाणी झाकून ठेवा
नोव्हेंबर मध्ये बिगर मोसमी पावसामुळे शेतकरी बंधूंची मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊ शकते त्यासाठी अगोदरच काळजी घेण्याची गरज आहे. मित्रांनो जो काही आपला शेतीमाल आहे तो सुरक्षित ठिकाणी त्या ठिकाणी झाकून ठेवला पाहिजे त्यामुळे आपले नुकसान त्या ठिकाणी होणार नाही याची काळजी विशेष करून शेतकरी बंधूंनी घेतली पाहिजे. आपले जनावरे त्या ठिकाणी शेडच्या गोठ्यांमध्ये बांधले पाहिजे. येणाऱ्या अवकाळी पावसामुळे त्यापासून आपले स्वतःचे देखील संरक्षण शेतकरी बंधूंनी केले पाहिजे.
.


.jpeg)